रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

*सातारा : 119 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*

*सातारा : 119 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*

 सातारा दि. 28 : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 119 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा  3, शहरातील  सिव्हील 2, राधिका रोड 1, सदरबझार 2, गोडोली 1, परतवडी 1, गोवे लिंब 1, खिंडवाडी 1, शाहूनगर 2, धसकॉलनी 5, देगाव 1, तासगाव 1, 
   
*कराड तालुक्यातील* कराड शहरातील  शनिवार पेठ 1,

*फलटण तालुक्यातील*  पाडेगाव 1,  लक्ष्मीनगर 1, जाधववाडी 1, तरडगाव 2, खराडेवाडी 1, साखरवाडी 1, कापडगाव 1, भडकमकरनगर 2,

*खटाव तालुक्यातील*     हिवरवाडी 1, एनकुळ 1, मायणी 1, जायागाव 1,  पुसेगाव 4, बुध 1, म्हासूर्णे 1,

*माण तालुक्यातील*  कुकुडवाड 1, दहिवडी 10,  गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु. 3, धामणी 1, आंधळी 1,  नरवणे 10, म्हसवड 1, एकले 1, पळशी 1, 

*कोरेगाव तालुक्यातील*  वाठार 1, रुई 1, कोरेगाव 3, जळगाव 1, दुघी 2, अपशिंगे 2, साप 1, वेलंग 1,

*खंडाळा तालुक्यातील*  आदर्शनगर लोणंद 1, पिंपरे 3, पळशी 2, कवठे 1, शिरवळ 2, वडगाव 1, गुठळे 1, 

*महाबळेश्वर तालुक्यातील*   हॉटेल सनी 1, दांडेघर 3, नाटोशी 1, 

*जावली तालुक्यातील*  सावळी 1, तांबी 2, रामवाडी 1, 

*पाटण तालुक्यातील*  मोरगिरी 1, 

*वाई तालुक्यातील*   मुगाव 1, अमृतवाडी 1,
इतर -2
*इतर जिल्हा* वाखरी- पंढपूर 1, सारोळा- पुरंदर 1.

*एका बाधिताचा मृत्यु*
          जिल्ह्यातील कोविड हॉस्पीटलमध्ये उडतारे ता. वाई येथील 79  वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने -347389 *
*एकूण बाधित - 58816*  
*घरी सोडण्यात आलेले -55698 *  
*मृत्यू- 1853* 
*उपचारार्थ रुग्ण- 1265* 
000*119 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*
 सातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 119 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा  3, शहरातील  सिव्हील 2, राधिका रोड 1, सदरबझार 2, गोडोली 1, परतवडी 1, गोवे लिंब 1, खिंडवाडी 1, शाहूनगर 2, धसकॉलनी 5, देगाव 1, तासगाव 1, 
   
*कराड तालुक्यातील* कराड शहरातील  शनिवार पेठ 1,

*फलटण तालुक्यातील*  पाडेगाव 1,  लक्ष्मीनगर 1, जाधववाडी 1, तरडगाव 2, खराडेवाडी 1, साखरवाडी 1, कापडगाव 1, भडकमकरनगर 2,

*खटाव तालुक्यातील*     हिवरवाडी 1, एनकुळ 1, मायणी 1, जायागाव 1,  पुसेगाव 4, बुध 1, म्हासूर्णे 1,

*माण तालुक्यातील*  कुकुडवाड 1, दहिवडी 10,  गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु. 3, धामणी 1, आंधळी 1,  नरवणे 10, म्हसवड 1, एकले 1, पळशी 1, 

*कोरेगाव तालुक्यातील*  वाठार 1, रुई 1, कोरेगाव 3, जळगाव 1, दुघी 2, अपशिंगे 2, साप 1, वेलंग 1,

*खंडाळा तालुक्यातील*  आदर्शनगर लोणंद 1, पिंपरे 3, पळशी 2, कवठे 1, शिरवळ 2, वडगाव 1, गुठळे 1, 

*महाबळेश्वर तालुक्यातील*   हॉटेल सनी 1, दांडेघर 3, नाटोशी 1, 

*जावली तालुक्यातील*  सावळी 1, तांबी 2, रामवाडी 1, 

*पाटण तालुक्यातील*  मोरगिरी 1, 

*वाई तालुक्यातील*   मुगाव 1, अमृतवाडी 1,
इतर -2
*इतर जिल्हा* वाखरी- पंढपूर 1, सारोळा- पुरंदर 1.

*एका बाधिताचा मृत्यु*
          जिल्ह्यातील कोविड हॉस्पीटलमध्ये उडतारे ता. वाई येथील 79  वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने -347389 *
*एकूण बाधित - 58816*  
*घरी सोडण्यात आलेले -55698 *  
*मृत्यू- 1853* 
*उपचारार्थ रुग्ण- 1265* 

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

*सातारा :182संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*

*सातारा :182संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*

 सातारा दि. 26 : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 182 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा  4, शहरातील प्रतापगंज पेठ 2,  सदरबझार 3, रांगोळी कॉलनी 1,  विक्रांतनगर 1, शाहूपूरी 1, संभाजीनगर 1, एमआयडीसी 2, मोळाचा ओढा 1, आशा भवन 1, खावली 4,  लिंब गोवे 1, साबळेवाडी 1, नेले 1,  मजरे पिलानी 2, 
   
*कराड तालुक्यातील* कराड 2, शहरातील  कोयना वसाहत 1, रुक्मीणी गार्डन 1, शिरगाव 1, इंदोली 4, वहागाव 1, घारेवाडी 3, बेलवडे बु. 1, 

*फलटण तालुक्यातील* फलटण 2,    शहरातील सोमवार पेठ 1, आर्यमान हॉटेलजवळ 1,  पाडेगाव 1, 

*खटाव तालुक्यातील*    विसापूर 1, खातगुण 1, बुध 1, पुसेगाव 1, वडूज 2, जायगाव 1, कलेढोण 1, औंध 1, नडवळ 1, डिस्कळ 6,

*माण तालुक्यातील*  वरकुटे मलवडी 1, दहिवडी 18, मोगराळे 1, वडगाव 1, गोंदवले खुर्द 1, धामणी 1, मार्डी 2, पळशी 1, 

*कोरेगाव तालुक्यातील*  वाठार स्टेशन 2, गुजरवाडी 1, वाठारकिरोली 7, रहिमतपूर 9, धामणेर 1, नेहरवाडी 1, बेलेवाडी 1, सुर्ली 1, सासुर्वे 1, कुमठे 1, कोरेगाव 3, सातारा रोड 1, रुई 1, त्रिपूटी 1, दहिगाव 1, धुमाळवाडी 1, किन्हई 2,   देऊर 1, 

*खंडाळा तालुक्यातील*    लोणंद 5, शिरवळ 4, कर्णवाडी 1, भादे 1, गुठळे 1, धावडवाडी 1, समता आश्रमशाळा 12, खंडाळा 3, हरळी 1, आरतगाव 1, केसुर्ली फाटा 1, 

*महाबळेश्वर तालुक्यातील*   मुनवर हौसिंग सोसायटी 1, हॉटेल सनी 2, पाचगणी 3, महाबळेश्वर 1, 

*जावली तालुक्यातील*   कुडाळ 3, रामवाडी 1, करंदी 2, आरडे 1

*वाई तालुक्यातील*    बोरगाव 2, बावधन नाका 1, अमृतवाडी  1,
इतर -8
*इतर जिल्हा* इचलकरंजी 1, बोईसर, पालघर 1, 

*एका बाधिताचा मृत्यु*
          क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे दहिवडी ता. माण येथील 83  वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने - 345788 *
*एकूण बाधित - 58686*  
*घरी सोडण्यात आलेले -55600 *  
*मृत्यू- 1852* 
*उपचारार्थ रुग्ण- 1234* 

तळमावले : शिवसमर्थ ची वाटचाल अभिमानास्पद- उद्योजक नितीन बुचडे

  तळमावले : शिवसमर्थ ची वाटचाल अभिमानास्पद- उद्योजक नितीन बुचडे

तळमावले/वार्ताहर
दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को. आॅप. क्रेडीट सोसायटीची सहकारातील वाटचाल कौतुकास्पद अािण अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार यशस्वी उद्योजक नितीन बुचडे यांनी काढले ते संस्थेच्या पलूस शाखा शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, देवबा वायचळ सर, विठ्ठलराव पाचुपते सर, हणमंत माने, उत्तम धर्मे व इतर मान्यवर यांची प्रमुख होती.
आर्थिक चळवळ राबवत असताना सामान्य माणसाला केंद्रीत ठेवून संस्था आपली वाटचाल करत आहे. अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली शिवसमर्थ आज चांगल्या पध्दतीने कार्य करत आहे असेही मत नितीन बुचडे यांनी व्यक्त केले.
शिवसमर्थच्या पलूस येथील शाखेच्या उद्घाटनानिमित्त खास ठेवीदारांसाठी राजा पंढरीचा-दामदुप्पट ठेव योजना सुरु केली आहे. या योजनेत रु. 10,000/- ची ठेवपावती केल्यास ती 63 महिन्यात दुप्पट होणार आहे. ही योजना लकी ड्राॅ पध्दतीने पार पडणार आहे.
यात 1  ले बक्षीस चारचाकी कार, 2 रे बक्षीस तीन चाकी मालवाहतूक, 3 रे बक्षीस मोटार सायकल, 4 थे बक्षीस 3 रेस सायकल जेन्टस, 5 वे बक्षीस 3रेस लेडीज सायकल आहेत. अशी एकूण 9 बक्षीसे ठेवली आहेत.
दि.15 आॅगस्ट 2006 रोजी शिवसमर्थ ग्रा.बि.शे.सहकारी पतसंस्था मर्यादित तळमावले या ठिकाणी संस्थेची स्थापना केली. पूर्णवेळ सहकार क्षेत्र निवडत समाजातील सर्व थरातील व क्षेत्रातील सहकाÚयांना बरोबर घेवून सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्यावर जास्तीत जास्त जबाबदारी देवून संस्था अधिक क्रियाशील कशी राहील यासाठी संपुर्ण प्रयत्न करून सहकारास चळवळीची जोड दिल्यास संस्था अधिक जोमाने वाढते. संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकुण 50 शाखा कार्यरत आहेत.
स्वच्छ, पारदर्शक कारभाराने लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेने अवघ्या 15 वर्षात  222 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेने चांगला नावलौकीक प्राप्त केला आहे. 365 दिवस 12 तास अविरत सेवा कार्यरत असते. संस्थेने आतापर्यंत ज्या काही लकी ड्राॅ च्या योजना राबवल्या आहेत. त्या अत्यंत पारदर्षकपणे राबवल्या आहेत.
संस्थेस विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे उदा. ‘स्पंदन जीवन गौरव पुरस्कार’, ‘प्राईड आॅफ इंडिया-भास्कर अॅवार्ड’, ‘गुंफण सामाजिक पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय आदर्श चेअरमन पुरस्कार’, ‘युनिटी गौरव अॅवार्ड’, ‘समाज भूषण पुरस्कार’, ‘उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार’, ‘सहकार रत्न पुरस्कार’, ‘सहकार भूषण पुरस्कार’ असे पुरस्कार मिळाले आहेत ही संस्थेच्या प्रगतीची पोच पावती आहे.
लोकांच्या सुखदुःखामध्ये खंबीरपणे संस्था व शिवसमर्थ परिवार उभा असतो. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तरी त्याला धीर देण्याचे तसेच त्यांना समाजात ताठ मानेने उभे करण्यासाठी व त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी संस्था व परिवार झटत असतो.
या कार्यक्रम यषस्वी करण्यासाठी सुशांत तुपे, जयंत यादव, विजय मोहिते, सागर मोहिते, सतीश मोरे, अनिकेत पाटील, अजय खडके, अभिजीत गायकवाड, रामेश्वरी भोसले व संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, व्यापारी, ग्राहक, सभासद, ठेवीदार, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रारंभी प्रतिमापुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समारंभास सर्व शाखांचे प्रतिनिधी, परिसरातील ठेवीदार उपस्थित होते.

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

*सातारा : 130 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*

*130 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु* 
 सातारा दि. 26 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 130 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 1,  शहरातील  तामजाई नगर 1, अमरलक्ष्मी 2, खेड 2, शाहूपूरी 2, गोडोली 2,  कुसवडे 1, सासपडे 1,  सदरबझार 1, जायगाव 1, शनिवार पेठ 1, 
*कराड तालुक्यातील* कराड  शहरातील मंगळवार पेठ 1, रेणूकानगर  1, बुधवार पेठ  1, सैदापूर 2, सवदे 4,  बेलवडे 1, मसूर 1, घारेवाडी 1, मलकापूर 2, कार्वे नाका 3, तांबवे 3, 
*पाटण तालुक्यातील*    पाटण 1, कोयनानगर 1, नाटोशी 2, येरळवाडी 1, शेंडेवाडी 2, 
*फलटण तालुक्यातील*   लक्ष्मीनगर 1, तरडफ 1, शिवाजीनगर 1, संगवी 1, 
*खटाव तालुक्यातील*   वडूज 1, खुटबाव1, कातरखटाव 1,  औंध 1, 
*माण तालुक्यातील*   शिंगणापूर रोड मार्डी 1, जांभूळणी 3, मार्डी 3, दहिवडी 8, बिदाल 1, मोगराळे 1, गोंदवले बु. 2 धामणी 1, पळशी 1, हिंगणी 1, इंजबाव 1,  
*कोरेगाव तालुक्यातील*   कोरेगाव 2, किरोली 2,  खेड 1, 
*खंडाळा तालुक्यातील*   लोणंद 6, बाळुपाटलाची वाडी 1, खंडाळा 8, निंबोडी गावठाण 1, निरा 1, शिरवळ 3, शिंदेवाडी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील*  भिलार 3,   येरणे 2, 
*जावली तालुक्यातील*  रायगाव 3, तांबी 1, आनेवाडी 1 , भिवडी 1,  महू 1, कुडाळ 3, रामवाडी 2, केळघर 1, 
*वाई तालुक्यातील*   ओझर्ड 1,  पसरणी 1,  बोरगाव 1,  केंजळ 2, गुळूंब 1, सुरुर 1,वरे 1, व्याजवाडी 1,
* इतर*-  बनवर, कर्नाटक 1, 
*एका बाधिताचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे कातरखटाव ता. खटाव येथील 67  वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने -344134*
*एकूण बाधित -58504*  
*घरी सोडण्यात आलेले -55464*  
*मृत्यू -1851* 
*उपचारार्थ रुग्ण- 1189* 

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

सातारा : कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठीजिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश कोरोना विषाणू प्रभावित क्षेत्रातून आलेल्या प्रवाशांची लक्षणे असल्यास त्वरीत व लक्षणे नसल्यास 5 ते 14 दिवसामध्ये आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट (RTPCR, RAT TEST) करणे अनिवार्य

सातारा : कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी
जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
  सातारा दि. 25 :  : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 या आजाराच्या रुग्णसंख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन सातारा यांच्या समन्वयाने जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा व जिल्हा आरोग्य अधिकारी  जिल्हा परिषद, सातारा यांना  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी खालील प्रमाणे आदेश दिले आहेत. 
 कोरोना विषाणू प्रभावित क्षेत्रातून आलेल्या प्रवाशांची लक्षणे असल्यास त्वरीत व लक्षणे नसल्यास 5 ते 14 दिवसामध्ये आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट (RTPCR, RAT TEST) करणे अनिवार्य आहे. ओपीडी मध्ये आलेल्या रुग्णांपैकी  एखाद्या व्यक्तीस फ्लु सदृश्य लक्षणे असल्यास ,  सारी सदृश्य लक्षणे असल्यास अशा रुग्णांची त्वरीत आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट (RTPCR, RAT TEST) करणे बंधनकार राहील. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या सहवासातील किमान 20 हाय रिस्क कॉन्टॅक्टची आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट (RTPCR, RAT TEST) करणे गरजेचे आहे. आरएटी टेस्ट निगेटिव्ह आली आहे परंतु कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट (RTPCR, RAT TEST) करणे बंधनकार राहील. मास्कचा योग्य प्रकारे व नियमित वापर, सोशल डिस्टन्सींगचे कोटेकोरपणे पालन, तसेच अनावश्यक प्रवास टाळणे व कोणत्याही कार्यक्रमानिमित्त एकत्रित येणे टाळावे याबाबत सूचना सर्व रुग्ण नातेवाई व सर्व सामान्य नागरिकांना द्याव्यात. arl detection] timely correct referral to covid centre] early investingtion and early treatment according to protocol  यामुळे कोरोना आजाराच्या प्रतिबंधास मतद होणार असल्याने याबाबत कडक अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये यासाठी containment plan प्रमाणे सूक्ष्म उपाय योजना आखण्यात यावी. स्वंतत्र वैद्यकिय पथके तयार करुन पूर्ण वेळ तैनात ठेवावी. संशयीत रुग्णांसाठी स्वतंत्र ॲब्युलन्सची व्यवस्था करण्यात यावी. कोरोना विषाणूचा संसर्ग बाबत जनजागृती करण्यात यावी. झींगल्स, हस्तपत्रिका, पोस्टर्स, स्टीकर यांच्या माध्यमातून तात्काळ जनजागृती करावी. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कार्यवाही करावी. खाजगी रुग्णालये सहकार्य करीत नसल्यास त्यांच्यावर साथरोग अधिनियम कायद्यानुसार योग्य कारवाई करावी. यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. 
 वरील अटी व शर्थीचे पालन न करणारी संस्था अथवा कोणतीही व्यक्ती यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध असे मानन्यात येवून नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 

सातारा :लग्न समारंभास 100 व्यक्तींनाच परवानगी - जिल्हाधिकारी

सातारा :लग्न समारंभास 100 व्यक्तींनाच परवानगी - जिल्हाधिकारी

  सातारा दि. 25 :  : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 या आजाराच्या रुग्णसंख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. या संभाव्य धोक्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी लग्न समारंभ  अयोजित करण्याबाबत वधु, वर व मंगल कार्यालय चालकांना खालील प्रमाणे विशेष सुचना निर्गमित केल्या आहेत. 
 लग्न समारंभाच्या कार्यालयात जास्तीत जास्त 100 व्यक्तींनाच (भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी-वाढपी, इ. सह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे. लग्न समारंभाच्या अगोदर लग्न कार्याच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पोलीस स्टेशन यांचा ना हरकत परवाना घेवून संबंधित तहसिलदार यांची पूर्व  परवानगी घेणे बंधनकारक आहे. मंगल कार्यालयाच्या परिसरात अथवा ज्या ठिकाणी लग्न कार्य आहे या ठिकाण कोणत्याही प्रकारचे वाद्य अथवा फटाका वाजविण्यास  पूर्णपणे मनाई राहील. संपूर्ण लग्न समारंभात वधु व वर या दोन्ही पक्षाकडील आणि उर्वरित सर्व नागरिकांनी पूर्ण वेळ मास्क वापरणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय व्यवस्थापनाने लग्न कार्यालयात पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उलब्ध करुन देणे बंधनकार राहील. लग्न समारंभ बंदिस्त हॉलमध्ये असल्यास व्यवस्थापक यांनी आवश्यक तो सोशल डिस्टंसिंग राहील याबाबत खबरदारी घ्यावी. लग्न समारंभास 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक व कोमॉर्बिड ( मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे विकार इ.) आजारी व्यक्तीस लग्न कार्यात सहभागी होण्यास मनाई करण्यात येत आहे. तथापी सख्ख्या रक्त नात्यातील आजी व आजोबा इत्यादींना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. हॉटेल, रिसॉट, लॉन्स, मंगल कार्यालय इ. ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथमवेळी रु. 25 हजार तसेच दुसऱ्यावेळी रु. 1 लाख व फौजदारी कारवाई करण्यात येईल.  व संबंधित कार्यक्रम आयोजकाकडून रु. 10 हजार दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

कुंभारगाव : विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

कुंभारगाव : विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरी
कुंभारगाव ता पाटण :भगवान विश्वकर्मा हे या सृष्टीचे पहिले स्थापत्यकार मानले जातात. चारही युगांमध्ये त्यांनी निर्मित केलेल्या वास्तूंचे दाखले आहेत. त्यांनी कृष्णाची द्वारका, पांडवांची मयसभा, देवी देवतांसाठी आलिशान महाल, स्वर्गलोक, लंका, हस्तिनापूर, इंद्रपुरी, जगन्नाथ पुरी वसवली. जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथाच्या मंदिरातील कृष्ण, सुभद्रा आणि बलरामाची मूर्ती त्यांनीच निर्माण केली आहे. तसेच भगवान शंकरासाठी त्रिशूळ, भगवान विष्णूंसाठी कवच कुंडल, महारथी कर्ण साठी कवच कुंडलांची निर्मिती त्यांनीच केली होती. त्यांची वैज्ञानिक आणि स्थापत्य शास्त्रातील दूरदृष्टी पाहून त्यांना ऋग्वेदात स्थान दिले आहे. त्यांची कारागिरी पाहून त्यांना वास्तूदेवाचे सुपुत्र असेही म्हटले जाते.माघे शुकले त्रयोदश्यां दिवापुष्पे पुनर्वसौ।

अष्टा र्विशति में जातो विशवकर्मा भवनि च॥धर्मशास्त्रानुसार मग शुक्ल त्रयोदशीला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते. 

आज दि २५ फेब्रुवारी २०२१ गुरूवार  विश्वकर्मा भवन कुंभारगाव ता.पाटण या ठिकाणी कोविड च्या महामरीमुळे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.सकाळी 10 वाजता विश्वकर्मा प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर दुपारी 12 वाजता भगवान  विश्वकर्मा यांची जन्मवेळ असल्याने तेव्हा फुलांचा कार्यक्रम झाला.

त्यानंतर कोळे ता कराड येथील जिजाऊ अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ आणि मास्क वाटप करून  समाजहिताचे काम करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वकर्मा प्रतिष्ठान कुंभारगाव चे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव, खजिनदार, महिला मडंळ, युवा कार्यकर्ते आणि  समाज बांधवांनी कष्ट घेतले.यावेळी श्री.अजित सुतार , श्री पांडुरंग सुतार , श्री शशिकांत दिक्षित, श्री सुनील धर्मधिकारी, श्री संदिप पोतदार , श्री लक्ष्मण तात्या सुतार  वसंतराव पतंगे, श्री प्रा सचिन पुजारी सर , श्री ओंकार देशमुख,अक्षय पोतदार उपस्थित होते

*सातारा :111 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*

*सातारा :111 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु* 
 सातारा दि. 25 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 111 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा  शहरातील शिवम कॉलनी गडकर आळी 1, यादोगोपाळ पेठ 1,  मोती चौक 3, प्रतापगंज पेठ 1, एलबीएस कॉलेजसमोर 1, गोडोली 1, मंगळवार पेठ1, आसनगाव 1, सज्जनगड 1,  चिंचणेरवंदन 1,  तामजाईनगर 1, पानमळेवाडी 1, डबेवाडी 1, मालगाव 1, 

*कराड तालुक्यातील* कराड 2, शहरातील गजानन सोसायटी1,  भेदा चौक 1,आशिर्वादनगर 1, विद्यानगर 1, वहागाव 1,  अंधारवाडी-उंब्रज 1, घोलपवाडी 2, माटेकरवाडी 1,

*पाटण तालुक्यातील*  केरळ 1, 

*फलटण तालुक्यातील*  निर्मलनगर 2, रामराजेनगर 2, गोळीबार मैदान 2, लक्ष्मीनगर 1, सगुणमातानगर 1, 

*खटाव तालुक्यातील*  वडूज 4, मायणी 3, बुध 1, पुसेगाव 2, येरळवाडी 3,  

*माण तालुक्यातील*  दहिवडी 6, खुटबाव1, वरकुटे 1, म्हसवड 1, राणंद 1, वाडीखोरा मार्डी 1, गोंदवले बु.2

*कोरेगाव तालुक्यातील*  सातारारोड 2, देऊर 1, न्हावी बु. 1,  वाठार किरोली 1, रहिमतपूर 1,  कोरेगाव 1, वाघोली 1, आसनगाव 1,

*खंडाळा तालुक्यातील*  लोणंद 1, पिंपरे बु. 2, भोंगावळी 1,  खंडाळा 8, म्हावशी 2,  पारगाव 1

*महाबळेश्वर तालुक्यातील* तळदेव 1, पाचगणी 1, आखेगणी पाचगणी1, पाचगणी 1, 
*जावली तालुक्यातील*   करंदी 3, कुडाळ 3, चिंचणी 1,  मेढा 1, घाटदरे 1, 
*वाई तालुक्यातील*  विराटनगर 2, बोपेगाव 1, बावधन 2,  बोरगाव 1, गोळेवाडी 1,  कळंबे 3,
  
*एका बाधिताचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे बावधन ता. वाई येथील 45 वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने -342420*
*एकूण बाधित -58365*  
*घरी सोडण्यात आलेले -55405*  
*मृत्यू -1850* 
*उपचारार्थ रुग्ण- 1110* 

0000

कराड : स्वानंद कुलकर्णी यांना सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट पदवी.

कराड : स्वानंद कुलकर्णी यांना सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट पदवी.
कराड | प्रतिनिधी :
श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, घोगांव ता.कराड येथील प्राचार्य स्वानंद बा. कुलकर्णी यांना पुणे विद्यापीठातर्फे सिव्हिल इंजिनिअरिंग, या शाखेतील Ph.D. नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथील संशोधन केंद्रांमधून सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून "Effective Use of Bio-oil obtained by Pyrolysis of Municipal Solid Waste, in Flexible Pavement" या विषयावर संशोधन पूर्ण केले आहे.
      म्युनिसीपल कचरा व त्यातील विशेषतः प्लास्टिक कचरा यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाची हानी वाढत आहे. स्वानंद कुलकर्णी यांनी केलेल्या संशोधनामध्ये कचऱ्यातील प्लास्टिक मधून पायरोलिस पद्धतीने ऑईलची निर्मिती करून त्याचे डांबरी रस्त्याच्या कामांमध्ये वापरण्याचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले आहेत.
      सदर संशोधनामध्ये कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे येथील सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेचे विभागप्रमुख प्रा.डॉ.एम.एस. रणदिवे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले तसेच मेटलर्जी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. एन.बी. ढोके, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागातील प्रा.डॉ.एस.डी.कुलकर्णी तसेच पुणे विद्यापीठातील डॉ.जयंत गाडगीळ यांचेकडून वेळोवेळी तांत्रिक सुचना मिळाल्या.
  आय.आय.टी रूरकी येथील डॉ. प्रवीणकुमार हे परीक्षक म्हणून लाभले व त्यांनी या संशोधन विषयाचे विशेष कौतुक केले.
   या संशोधन कार्यात हेमंत हाडूळे,ऋषिकेश शहाणे, राजीव खाडे, बारी, हणवते, बीडकर यांचे सहकार्य झाले. तसेच स्वानंद कुलकर्णी यांच्या सुविद्य पत्नी शुभांगी कुलकर्णी यांची त्यांना या कामांमध्ये अमूल्य साथ मिळाली.
    स्वानंद कुलकर्णी यांनी १२ वर्षे किर्लोस्कर कोपलॅड लि. या कंपनीत काम केले आहे व सहा ते सात वर्षे स्वतंत्र व्यवसाय केला आहे . 

श्री संतकृपा शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश केल्यामुळे पी.एच.डी करण्याची संधी मिळाली व संस्थेकडून प्रोत्साहन मिळाले त्यामुळे डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी संस्थेचे आभार मानले. 

त्यांच्या या यशाबद्दल श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

सातारा : आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणीकठोर नियम लागु : जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

सातारा : आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणी
कठोर नियम लागु : जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

सातारा दि. 24 : जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीया वाढ होत असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर  लावण्यात आलेले बिुलांश निर्बंध हटवण्यात आले असून विविध सामसाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजनैतिक व इतर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणत गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, सातारा शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यात दि. 25.2.2021 रोजीच्या रात्री 00.00 पासुन ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. 
 सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वाजेलेपासून ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील.  सातारा जिल्ह्यातील आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. हॉटेल, रिसॉर्ट,लॉन्स, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथमवेळी रक्कम रु. 25 हजार दंड, तसेच दुसऱ्यांदा भंग झाल्यास रक्कम रु. एक लाख दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.  
 या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45ऑफ 1860) कलम 188 नुसार  तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सातारा : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळाकोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द

सातारा : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा
कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द

  सातारा दि. 24 : गुरुवार दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी  11 वा. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणारा आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेंतर्गत सन 2019-20 मधील "तालुका सुंदर ग्राम" ग्रामपंचायतींना पुरस्काराचे वितरणाचा व पशुसंवर्धन विभागाकडील फिरत्या दवाखान्याच्या व्हॅनचा उदघाटन सोहळा जिल्हयात उद्भवलेल्या कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) अविनाश फडतरे यांनी दिली.

सातारा : 204 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

204 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु 
 सातारा दि. 24 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 204 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला  असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 1,  सदरबझार 1,अंबेधरे 1, खिंडवाडी 11, संगमनगर 1, शाहुपुरी 2, केसरकर पेठ 2, शनिवार पेठ 1, माची पेठ 1, जकातवाडी 1, 
कराड तालुक्यातील कराड 2, वहागाव 1, मसूर 1, 

पाटण तालुक्यातील पाटण 1,  

फलटण तालुक्यातील फलटण 5, शेरेवाडी 1, गोळीबार मैदान 1, जावली 1, वाठार फाटा 1, खराडेवाडी 1, मंगळवार पेठ फलटण 1, स्वामी विवेकानंद नगर 1, गिरवी 2, सोमंथळी 1, वाखरी 2, वाढळे 1, गोखळी 1,  

खटाव तालुक्यातील खटाव 1, नेर 1, वेटणे 3, पुसेगाव 5, काटकरवाडी 3, इसापूर 1, रेवळेकरवाडी 1, बुध 2, 

माण तालुक्यातील इंजबाव 1, झाशी 2, दहिवडी 45, पिंगळी 1, आंधळी 4, कुळकजाई 1, 

कोरेगाव तालुक्यातील अंभेरी 1, रहिमतपूर 2, साप 1, तडवळे 1, कोरेगाव 6, आसनगाव 1, कुमठे 1, तांदुळवाडी 1, दुधी 2, खेड 1, कटापूर 1, रुई 7,  

खंडाळा तालुक्यातील आसवली 1, पिंपरे 7, शिरवळ 2, पळशी 3,  खंडाळा 2, अहिरे 1, बावडा 1, शिवाजीनगर 1, 
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, 
जावली तालुक्यातील रामवाडी 1, महु 1, केळघर 1, 
वाई तालुक्यातील वाई 1, कळंबे 1, भुईंज 1,केंजळ 1, सुरुर 2, वेळे 1, वहागाव 1, गंगापुरी 1, बावधन 3, रानवले 1, किडगाव 1, मुगव 2, 
  इतर धामणेर 5, वेलंग 1, हिंणगाव 1, जाधवाडी 1, मिरेवाडी 1, हमदाबाद 1, खुटबाव 5,  
बाहेरील जिल्हृयातील पुरंदर 1, 
1 बाधिताचा मृत्यु
 जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये गुळुंब ता. वाई येथील 66 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 एकूण नमुने -341299
एकूण बाधित -58268  
घरी सोडण्यात आलेले -55370  
मृत्यू -1849 
उपचारार्थ रुग्ण-1049 

पाटण नगरपंचायत : वर्चस्व पाटणकर गटाचेच : चारही निवडी बिनविरोध

पाटण नगरपंचायत : वर्चस्व पाटणकर गटाचेच 

पाटण / प्रतिनिधी : पाटण नगरपंचायत विविध विषय सभापती पदांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. या निवडीत चारही सभापतींपदी राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर गटाच्याच पदाधिकार्‍यांची वर्णी लागली.

सोमवारी येथील नगरपंचायत कार्यालयात पिठासिन तथा उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या उपस्थितीत निवडी झाल्या.प्रत्येक सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष विजय उर्फ बापू टोळे, महिला व बालकल्याण सभापती सौ. रश्मी राजेंद्र राऊत, नियोजन विकास व शिक्षण सभापती सौ. योगिता रामचंद्र कुंभार, बांधकाम सभापती किरण पवार व स्थायी समिती सभापती पदावर व नगराध्यक्ष अजय कवडे यांची निवड झाली. या निवडीनंतर श्रीरंग तांबे व अभिषेक परदेशी यांनी नवनिर्वाचीत निवडी जाहीर करत मान्यवरांचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

नवनिर्वाचीत सभापतींचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, तालुका दुध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अ‍ॅड. अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार आदी मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, हितचिंतक व नागरिकांनी अभिनंदन केले.

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

यंदाचा खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा

यंदाचा खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्रासाठी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली.

कृषीमंत्री श्री.भुसे नवी दिल्ली येथील दौऱ्यावर गेले असून त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री श्री. गौडा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली. राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यावेळी उपस्थित होते.राज्याला खरीप हंगामासाठी सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खताची आवश्यकता असून त्याचा पुरवठा केंद्राकडून केला जातो. खरीप हंगामासाठी जून आणि जुलै महिन्यात खताला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता. यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्य शासन 2 लाख मेट्रीक टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार असून विविध खतांची सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खत पुरवठ्याची मागणी केंद्र शासनाकडे  करण्यात आली आहे. खतांचा पुरवठा वेळेत व्हावा अशी विनंती श्री.भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे  केली. ज्या महिन्यामध्ये पिकाच्या गरजेप्रमाणे खताची मागणी आहे त्याप्रमाणे वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा व्हावा, असेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

तळमावले :मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर

तळमावले :मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर
पाटण : कुमजाई।पर्व ऑनलाईन – सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गवामध्ये झालेल्या विविध विकास कामांची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणारा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला आहे या योजनेतून तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारासह दहा लाख रुपये निधी देऊन गावाला गौरविण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण गुरुवार दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी  11 वा. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही श्री. फडतरे यांनी दिली.गेल्या वीस वर्षांपासून पुरस्कार मिळत असलेल्या मान्याचीवाडी गावला आत्तापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून तब्बल 54 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ग्रामविकासात राज्यातील गावांनी योगदान दिल्यास महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील आदर्शवत खेडी निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी गावोगावच्या सरपंचांनी पुढाकार घ्यावा.- रवींद्र माने - सरपंच आदर्श गाव मान्याचीवाडी

 11 ग्रामपंचायतींना "तालुका सुंदर गांव"  म्हणून घोषित*

 आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेंतर्गत  सातारा जिल्ह्यातील धामणेर ता. कोरेगांव या ग्रामपंचायतीस सन 2018-19 मधील “जिल्हा सुंदर गांव” म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर सन  2019-20 मधील “तालुका सुंदर गाव” म्हणून अपशिंगे (मि.) ता. सातारा, शिरंबे ता. कोरेगांव, नागनाथवाडी ता. खटाव, गोंदवले खुर्द ता. माण, काळज ता. फलटण, गुठाळवाडी ता. खंडाळा, चांदवडी पुनर्वसन ता. वाई, चोरांबे ता. जावली, मांघर ता. महाबळेश्वर, गमेवाडी ता. कराड व मान्याचीवाडी ता. पाटण  या  11 ग्रामपंचायतींना घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) अविनाश फडतरे यांनी दिली. 

 
 

पाटण ; धारेश्वर येथे कुमजाई पर्व अंकाचे प्रकाशन

धारेश्वर येथे कुमजाई पर्व अंकाचे प्रकाशन

तळमावले/वार्ताहर
तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान, धारेश्वर मठातर्फे आदिमठाध्यक्ष श्री.ष.ब्र.प्र.108 डाॅ.नीलकंठ शिवाचार्य गुरु मल्लिकार्जुनबाबाजी महास्वामी धारेश्वर महाराज यांच्या 36 व्या पट्टाभिषेक वाढदिवसानिमित्त पीठारोहणवर्धन्ती - त्रितपपूर्ती सोहळा आयोजित केला होता. या सोहळयात कुमजाई पर्व अंकांचे प्रकाशन डाॅ.नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, श्री.ष.ब्र.प्र.108 महादय्या रविशंकर शिवाचार्य रायपाटणकर महाराज, श्री.ष.ब्र.प्र.108 सिध्देश्वर शिवाचार्य नूलकर महाराज, श्री गुरु शिवयोगी श्री विजयलिंग महाराज कावडी व इतर संत महंत शिवाचार्य यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अंकांचे संपादक प्रदीप माने, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, डाॅ.संदीप डाकवे, बाजीराव पवार, बाळासाहेब संकपाळ, आदेश नरवाडे, गणेश आर्डे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुंभमेळा, विविध तीर्थ क्षेत्र पवित्र जलाभिषेक, वस्त्रालंकार तसेच सर्व रोग चिकित्सा व आयुर्वेदिक उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सातारा : 36 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा : 36 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 
 सातारा दि. 23 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 36 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले  असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार 1,  प्रतापगंज पेठ 1, विकास नगर 1, खिंडवाडी 1,

कराड तालुक्यातील कराड 3,विद्यानगर 1, कर्वे नाका 1,

फलटण तालुक्यातील फलटण 1,गुणवरे 1, तांबवे 3,  

खटाव तालुक्यातील खटाव 1, नेर 1,
माण तालुक्यातील मोगराळे 1, बिजवडी 1,  

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, तांदुळवाडी 1, त्रिपुटी 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1, खंडाळा 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील येरणे 1, दांडेघर 1, 
जावली तालुक्यातील आरडे 2
  इतरधामणी 1,  कारंडी 1, 
बाहेरील जिल्हृयातील खानापूर 1,
 एकूण नमुने -340089
एकूण बाधित -58064  
घरी सोडण्यात आलेले -55274  
मृत्यू -1848 
उपचारार्थ रुग्ण-942 

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

काळगाव : धामणीत सापडला मृत बिबट्याचा बछडा

कुमजाई पर्व /वार्ताहर 

मनोज सावंत / धामणी 

22 फेब्रुवारी 2021:-काळगाव ता.पाटण परिसरात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दरम्यान अनेकदा बिबट्या शिकारीच्या शोधात असताना मृत झालेला आहे.

असाच काहीसा प्रकार पाटण तालुक्यात धामणी येथे घडला आहे. धामणी पासून जवळच असलेल्या आंबेवाडी शिवार परिसरातील ओढ्याच्या जवळ मृतावस्थेत बिबट्याचा  बछडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पाटण  तालुक्यातील धामणी भागातील आंबेवाडी शिवारामध्ये एक मादी जातीचे 5 ते 6 महिने वय असलेले बिबट्याचा बछडा झुडपात मृतावस्थेत आढळून आले.

परिसरातील नागरिकांनी बिबट्याचा  बछडा पाहिल असता ते मृत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली त्यानंतर वनक्षेत्रपाल विलासराव काळे,वनपाल सुभाष राऊत वनरक्षक विशाल डूबल,जयवंत बेद्रे,अमृत पन्हाळे, सुभाष पाटील, श्री. कुंभार, मुबारक मुल्ला,अमोल पाटील यांनी भेट देऊन मृत झालेल्या बिबट्याच्या  बछड्याला ताब्यात घेऊन शवच्छेदन करण्यासाठी कराड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले. 

सदर मृत बिबट्या बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, हा बिबट्या कुठल्या कारणाने मृत झाला हे शवच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच समजेल अशी माहिती वनरक्षक श्री सुभाष पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदीमहाविद्यालय व शाळांची अचानक होणार तपासणीसंपर्कात आलेल्या नागरिकांनी टेस्ट न केल्यास दाखल होणार गुन्हे - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी
महाविद्यालय व शाळांची अचानक होणार तपासणी
संपर्कात आलेल्या नागरिकांनी टेस्ट न केल्यास दाखल होणार गुन्हे
 - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
 
सातारा दि. 22 : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
 कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह (ऑनलाईन ), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
 1 फेब्रुवारी पासून जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के असा असून बरे होण्याचे प्रमाण 95.15 टक्के इतका आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले,   हॉटेल, रेस्टॉरंट महामार्गांवरील वगळून इतर ठिकाणी 11 नंतर बंद ठेवण्यात यावी. लग्न समारंभाला वधू कडील 50 आणि वराकडील 50 अशा 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे पण काही ठिकाणी याचे उल्लंघन होत आहे, असे  आढळल्यास संबंधित कार्यालय व लग्न कार्यासाठी नोंदणी करणाऱ्यावर कारवाई करावी.
 राज्यासह जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने 100 टक्के मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. आज बाजारांमध्ये कुठेही सुरक्षित अंतर पाळले जात नाही तरी ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी विक्रेते यांच्यासाठी अंतर राखून जागा उपलब्ध करुन द्यावी जेणे करुन विक्रेता व ग्राहक यांच्यात सुरक्षित अंतर राहिले पाहिजे. 
 महाविद्यालय, शाळा सुरु झाल्या आहेत. महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शाळांचे संस्थाचालक शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करतात की नाही याची पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संयुक्त पणे अचाकन महाविद्यालय व शाळांना भेटी देवून तपासणी  करावी कोणी अंमलबजावणी करत नसल्यास कारवाई करावी. जिल्ह्यात 71 टक्के लसीकरण झाले आहे. परंतु यामध्ये खासगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी लस घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही सुरक्षीत असून खासगी डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवानही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

कोरोना टेस्टींग केली नाहीतर होणार गुन्हा दाखल
 कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात वाढत आहे. काही तालुक्यांमध्ये असे निदर्शनास आले आहे की, एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला तर त्याच्या संपर्कात आलेले कोरोनाची तपासणी करुन घेत नाहीत, असे आढळल्यास प्रशासनाकडून संबंधितावर गुन्हा दाखल करावा, असे आदेशही पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत दिले.
मास्क, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यावर गुन्हे दाखल करा

मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.  याचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
आठवडाभरानंतर परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येतील असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे01 मार्च पर्यंतचे सर्व नियोजित बैठका,कार्यक्रम रद्द !जनतेने शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे
01 मार्च पर्यंतचे सर्व नियोजित बैठका,कार्यक्रम रद्द !
जनतेने शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
 

  सातारा दि. 22  :  राज्यात गेल्या काही दिवसात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दि. 22 फेब्रुवारी पासून राज्यात सामाजिक,धार्मिक कार्यक्रम,मिरवणूक,मोर्चे,यात्रांवर शासनाने बंदी घातली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे दि.01 मार्च, 2021 पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम, बैठका रद्द केल्या आहेत.  गृहविभागाच्या अत्यंत तातडीच्या व महत्त्वाच्या बैठका गरजेनुसार  गृहविभागामार्फत देण्यात आलेल्या  सर्व नियमांचे पालन करुन घेणार असल्याची माहिती  गृहराज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी दिली.
             राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री   उध्दव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक,धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ‘होय मीच जबाबदार’ ही मोहिम राबवून मास्क घालणे,सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरने हातू धुणे हे त्रिसुत्री कार्यक्रम राबवून यातून लॉकडाऊन टाळण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्याचे पालन राज्यातील जनतेने काटेकोरपणे करावे व शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोना टाळावा असे आवाहनही  गृहराज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी केले.

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का?

महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? 


मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? हा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला थेट विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी थोड्याच वेळापूर्वी जनतेशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पुढचे आठ दिवस त्यासाठी महत्वाचे असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सुचित केलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही याचा निर्णय पुढच्या आठ दिवसात होऊ शकतो. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील असं मुख्ममंत्री म्हणालेत.

उद्यापासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन?

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आजच राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. सोबतच जिथं गरज असेल तिथं बंधनं घालणं किंवा लॉकडाऊन जाहीर करण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. अमरावती, यवतमाळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यानंतर तिथं लॉकडाऊन करायचा असेल तर अधिकाऱ्यांनी अचानक घोषणा न करता जनतेला चोवीस तास द्यावेत असंही म्हणाले. अचानक घोषीत केलेला लॉकडाऊन हा घातक असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळेच उद्या रात्रीपासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा तशा स्वरुपाची काही कडक बंधनं लादली जाऊ शकतात. विशेषत: विदर्भात जिथं स्थिती गंभीर आहे."कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजुतदारपणे सुचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला, पण तसं नाहीये. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते पण खाली जाते त्याच वेळेस या लाटेला थांबवायचं असतं."दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. नियमांमध्ये शिथिलता झाल्यानंतर रस्त्यांसह सर्वच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे आणि कोरोनाबाबत इतर खबरदारी न घेतल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आगामी काळातही असंच चित्र राहिल्यास सरकारकडून लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो.

सातारा : 53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा : 53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 
 सातारा दि. 21 : जिल्ह्यात काल शनिवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 2,  सदर बझार 1, बुधवार पेठ 1, तामजाई नगर 1, पिंपळवाडी 1, पोगरवाडी 1,  खिंडवाडी 1, बोरगाव 1, पिरवाडी गोरखपूर 2, 

कराड तालुक्यातील कराड 2, सोमवार पेठ 1,  मंगळवार पेठ 3, मलकापूर 1, साजूर 1, उंब्रज 1, शेणोली 1, 

पाटण तालुक्यातील बहुले 1, 

वाई तालुक्यातील कळंबे सर्जापूर 1, ब्राम्हणशाही 1, 

फलटण तालुक्यातील जाधववाडी 1, 
खटाव तालुक्यातील मायणी 1, खटाव 1, कातरखटाव 2,  
माण तालुक्यातील जाशी 1, दहिवडी 9, शेवरी 1, गोंदवले बु 1, 
कोरेगाव तालुक्यातील  कोरेगाव 2, आसनगाव 1, 

खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, पिंपरी बु 1, 
महाबळेश्वर तालुक्यातील अकेगानी 1, 
जावली तालुक्यातील  मेढा 2, 
  इतर 1
बाहेरील जिल्हृयातील चेंबूर 1, 
एकूण नमुने -337859
एकूण बाधित -57936  
घरी सोडण्यात आलेले -55090  
मृत्यू -1847 
उपचारार्थ रुग्ण-999 

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

सौ.रेश्मा डाकवे यांना माॅंसाहेब जिजाऊ पुरस्कार जाहीर

सौ.रेश्मा डाकवे यांना माॅंसाहेब जिजाऊ पुरस्कार जाहीर

तळमावले/वार्ताहर
‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीद वाक्य घेवून कार्यरत असलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टनेे विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. या ट्रस्टच्या सचिव सौ.रेश्मा संदीप डाकवे यांना माॅंसाहेब जिजाऊ पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट गेली 4 वर्षापासून कार्यरत आहे. 4 मे, 2017 रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालय सातारा या ठिकाणी ट्रस्टने अधिकृत  नोंदणी केली आहे. दिव्या फाऊंडेशन बुलढाणा यांच्यावतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना पुरस्कार जाहीर केले आहेत. सामाजिक क्षेत्रातील नामांकनामधून सौ.रेश्मा डाकवे यांची पुरस्कारासाठी अंतिम निवड झाली आहे. 8 मार्च या जागतिक महिला दिनी हा सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती दिव्या फाऊंडेशनचे अशोक काकडे यांनी दिली आहे.
अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. ट्रस्टच्या या कार्याची दखल घेत ट्रस्ट च्या सचिव सौ.रेश्मा डाकवे यांना  माॅंसाहेब जिजाऊ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहळा सोमवार दि.8 मार्च, 2021 रोजी गर्दे वाचनालय बुलढाणा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

--–-----------//--------//--------------
पुरस्काराने जबाबदारी वाढली:
या पुरस्कारामुळे ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत समाजाप्रती केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव झाला आहे. तसेच यामुळे समाजात यापुढे काम करताना आणखी जबाबदारीने काम करावे लागेल. स्पंदन ट्रस्ट ला विविध उपक्रमांसाठी वेळोवेळी कळत नकळत मदत केलेल्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. माॅंसाहेब जिजाऊ पुरस्कारामुळे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या कर्तृत्वावर अभिमानाची मोहोर उमटली आहे, अशी भावना ट्रस्टच्या सचिव सौ.रेश्मा डाकवे यांनी व्यक्त केली आहे.

*सातारा ; 70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; 70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु* 
 सातारा दि. 20 : जिल्ह्यात काल शुक्रवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान  मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 7, संगमनगर 2, शहूपुरी 1, सैदापूर 1, कोडोली 1, वेळे 1, गोवे 1, देगाव 1, सातारा रोड 1, मोळाचा ओढा 1,
*कराड तालुक्यातील* मलकापूर 2, फडतरवाडी 1, पाडळी 3, गायकवाडवाडी 1, 

*पाटण तालुक्यातील* शेंडेवाडी 1, 

*वाई तालुक्यातील* आझर्डे 1, कवठे 2, माठेकरवाडी 1, , 

*फलटण तालुक्यातील* गुणवरे 1, 

*खटाव तालुक्यातील* नांदोशी 1, डंभेवाडी 1, जायगाव 1, पुसेगाव 1, कातरखटाव 2, मांडवे 2, 
*माण तालुक्यातील* दहिवडी 3, बिदाल 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*  तारगाव 2, रुई 1, एकसळ 1, सासुर्वे 3, 

*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, लोणंद 1,  अहिरे 2, सुखेड 1, शिरवळ 2, 

*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 4, महाबळेश्वर 1, पाचगणी 1, 
*जावली तालुक्यातील*  जावळी 1, करहर 1, पिंपळी 1, कारंडी 4, 
  *इतर* 1
*दोन बाधितांचा मृत्यू*
 जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये इस्लामपूर, ता. वाळवा येथील 81 वर्षीय व खंडाळा येथील 57 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान  मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -335874*
*एकूण बाधित -57881*  
*घरी सोडण्यात आलेले -55049*  
*मृत्यू -1847* 
*उपचारार्थ रुग्ण-985* 


कुंभारगाव : श्री चंद्रकांत चाळके साहेबांनी सामाजिक बांधीलकी जपत केला वाढदिवस साजरा

कुंभारगाव : श्री चंद्रकांत चाळके साहेबांनी सामाजिक बांधीलकी जपत केला वाढदिवस साजरा 

कुंभारगाव, प्रतिनिधी । कुंभारगाव ता.पाटण दि.19 युवा नेते चंद्रकांत चाळके साहेब यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते .यामध्ये दि.१२ फेब्रुवारी रोजी बदलापूर येथील आनाथ आश्रमातील मुलांना शालेय उपयोगी वस्तू ,ब्लॅंकेट, फळे वाटप ,घणसोली येथे जिद्दी मराठा प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.

कुंभारगाव,चाळकेवाडी,चिखलेवाडी,गलमेवाडी,शेंडेवाडी परिसरातील गरजू कुटुंबांना गृह उपयोगी व किराणा साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात चंद्रकांत चाळके  यांनी सातत्याने चालविलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत त्यांचे कौतुक केले.यावेळी सरपंच सौ.नंदा चाळके उपसरपंच भरत चाळके आणि ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाम्रस्थांना गरजेच्या काळात जीवनावश्यक मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसुन येत होते.त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे .

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

शिवसमर्थ इस्लामपूर शाखेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

शिवसमर्थ इस्लामपूर शाखेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

तळमावले/वार्ताहर
दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रे.सोसायटीच्या इस्लामपूर शाखेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात पार पाडला. वर्धापनदिनानिनिमित्त हळदीकुंकू समारंभ, वेषभूषा आणि पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास सभापती शुभांगी पाटील, आगारप्रमुख सौ.शर्मिला घोलप-पाटील, पंडित मोरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, महेश पाटील, शिवाजी सुर्वे, प्रा.अरुण घोडके, नानासोा सावंत, देवबा वायचळ, हेमंत तुपे, नितीन फल्ले व अन्य मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी महिलांच्यांसाठी फनी गेम्सचेदेखील आयोजन केले होते. वेषभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.प्रतिभा पाटील, व्दितीय क्रमांक शबाना मुल्ला, तृतीय क्रमांक शारदा शिंदे तर उत्तेजनार्थ मोहिनी सुर्यवंशी, मनस्वी कलेढोणकर यांनी पटकावले. या स्पर्धेचे परीक्षण सौ.श्रध्दा कुलकर्णी, सौ.संगिता शहा यांनी केले. तसेच बाजरीच्या पिठापासून तिखट व गोड पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्योत्स्ना कुलकर्णी, व्दितीय क्रमांक सावनी नांगरे, तृतीय क्रमांक निकीता थोरात तर उत्तेजनार्थ क्रमांक त्रिशा कांबळे, अनुष्का खैरे यांनी पटकावले. या स्पर्धेचे परीक्षण सौ.प्रिया पाटील, सौ.मोनिका शिंघण यांनी केले. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि शिवसमर्थ प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम धर्मे, अनिकेत पाटील, पौर्णिमा चव्हाण, राहुल लोहार, नितीन निकम, जयंत यादव, चारुशीला शिंदे, प्रणाली शेळके, अंजली मोरे, चैत्राली कणसे, पुनम कदम, कविता पाटील, इंद्रजित कणसे, अजय खडके, अभिजीत गायकवाड, अमोल जगताप व अन्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.गीता पाटील यांनी केले तर बहारदार सुत्रसंचालन चारुशीला फल्ले यांनी केले.

पाटण तालुक्यातील 155 विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन ई- भूमिपूजन तालुक्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, दर्जेदार काम करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पाटण तालुक्यातील 155 विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन ई- भूमिपूजन 
तालुक्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, दर्जेदार काम करा
 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

सातारा दि. 19 :  पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून ही कामे दर्जेदार करुन पाटणकरांचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
पाटण मतदार संघातील ग्रामीण डोंगरी भागात सन 2020-21 या आर्थिक वर्षात मंजूर विविध विकासकामांचे ऑनलाईन ई- भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृह, शिवदौलत सह.बॅक,मल्हार पेठ येथून गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभराज देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
155 कामांमध्ये रस्ते, मागासवर्गीय मुलांसाठी अभ्यासिका यासह विविध विकास कामे हाती घेतले आहेत. ही कामे दर्जेदार करावीत. आज छत्रपती शिवाजी  महाराजांची  जयंती आहे, महाराजांनी या मराठी माणसाला जिद्द व प्रेरणा दिली आहे. त्या जिद्दीच्या आणि प्रेरणेच्या जोरावर महाराष्ट्राने अनेक संकटावर मात केली आहे. आताही करोनाचे सकंट महाराष्ट्रावर आहे,या संकटासाठी आपला लढा यापुढेही सुरु राहील या लढ्यामध्ये नागरिकांनी स्वत:ला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता याची शिस्त लावली पाहिजे.  कोरोनाचे संकट असतानाही पाटण मतदार संघातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहोत. आज रात्रं-दिवस आपण मेहनत घेत आहोत या मेहनतीला यश मिळेल अशी प्रार्थना करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शेवटी सर्वांना शुभेच्छा  दिल्या
  80 टक्के पाटण मतदार संघ  डोंगरी आहे. 155 कामांमध्ये रस्ते, वाड्यावस्त्यांवरील अंतर्गत रस्ते, गावे-वाड्यांना जोणारे मोठे रस्ते तसेच जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजना (विशेष घटक) योजनेंतर्गत मासवर्गीय वस्त्यांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थींना अभ्यासाकरिता अद्ययावत अभ्याकसिका बांधण्याबरोबर विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. सातारा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा असून या जिल्ह्याच्या‍ विकासासाठी आवश्यक निधी द्यावा, अशी मागणीही गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी   ऑनलाईन ई- भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

सातारा ; सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार- गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

सातारा ;  सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार
- गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 18 : राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घेतली पाहिजे. यासाठी   प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
 जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
      रस्त्यावंर विना मास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करुन  गृहराज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, कोरोनाचा संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा.
 नगर परिषद व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता या विषयी जनजागृती करावी. सध्या 100 नागरिकांच्या उपस्थित लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत आहे. परंतु लग्न समारंभात 500 ते 1000 नागरिक उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेथे लग्न समारंभ होत आहे तेथे भेट देवून शासनाने व प्रशासनाने दिल्या सूचनांचे पालन होते काय हे पहावे. पालन होत नसल्यास कारवाई करण्यात यावी. तसेच पोलीस विभागाने पेट्रोलींगचे प्रमाण वाढविले पाहिजे, अशा सूचना गृह (ग्रामीण)  राज्यमंत्री श्री. देसाई यांनी शेवटी केल्या.

तळमावले : लाॅकडाऊनमध्ये ‘पाण्या’ने जगवले

तळमावले : लाॅकडाऊनमध्ये ‘पाण्या’ने जगवले

तळमावले/डाॅ.संदीप डाकवे
पाणी हेच जीवन. पाण्याशिवाय सजीव प्राणी जगू शकत नाही. याच पाण्याने लाॅकडाऊनमध्ये दोन कुटूंबाला सावरले. आणि अनेकांची ‘तहान’ देखील भागवली. पाण्याच्या व्यवसायात उडी मारत ‘पुण्याई’ च्या कामाबरोबर ‘त्या’ दोन तरुणांनी आपल्या कुटूंबाला जगवले. त्याबाबत अधिक माहिती अशी ...
अधिकराव आनंदा पाचुपते आणि संतोष बाबासोा कोळगे रा.कोळगेवाडी ता.पाटण, जि.सातारा येथील या दोन युवकांनी लाॅकडाऊनमध्ये आपल्या करियरला नवीन दिशा देणारे पाऊल उचलले असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. दोघांच्याही घरची परिस्थिती पाहिली तर तशी जेमतेमच. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून दोघांनी चांगले शिक्षण घेतले. संतोष कोळगे याने वाणिज्य शाखेतील पदवी घेतली तर अधिक पाचुपते यांने बी.ई.(इलेक्ट्राॅनिक अॅन्ड टेली कम्युनिकेशन्स) ही पदवी घेवून कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली. दोघांनीही आपापल्या कामाच्या ठिकाणी इमाने इतबारे नोकरी करुन आपल्या कुटूंबाचा गाडा हाकू लागले. आपल्या कुटूंबाला सावरु लागले.
23 मार्च, 2020 ला संपूर्ण देश लाॅकडाऊन झाला आणि या दोघांनी भविष्यात पाहिलेली स्वप्ने देखील ‘लाॅक’ झाली. दोघेजण आपल्या मातीकडे म्हणजे गावाकडे आले. महिन्यागणिक लाॅकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने या दोन युवकांच्या मनाची घालमेल आणि बैचेनी वाढू लागली. अशा परिस्थितीनंतर
दोघांनीही मुंबईला न जाता गावीच कोणत्याही व्यवसायात उतरण्याचे ठरवले. यासाठी मनाची तयारी केली. प्रचंड मेहनत करण्याची देखील मनाशी गाठ बांधली.परंपरागत व्यावसायामये न उतरता दोघांनी ‘हटके’ क्षेत्र निवडले. यासाठी दोघांनी परिसराचा, बाजारपेठेचा अभ्यास केला. लोकांच्या जीवनाचा आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारा घटक म्हणजे पाणी. पाण्याची एजन्सी घेण्याचा मार्ग या दोघांनी घेतला. प्रचंड कष्टाची सवय असलेल्या या दोघांनी मग विविध ठिकाणच्या पाण्याच्या प्रकल्पाला भेटी देण्यास सुरुवात केली. या क्षेत्रातील अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि या व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’ केला.
जानेवारी 2021 पासून त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. त्यांनी यासाठी पाणी पुरवण्याची फ्रंचाईजी घेतली. मुंबईवरुन त्यांनी थेट खरेदी करुन ते आणून विक्री करण्यास सुरुवात केली.
हॅाटेल, विविध ठिकाणी प्रत्यक्ष जावून त्यांनी आपला माल देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी दोघेही प्रतयक्ष बाजारपेठा मध्ये फिरत असतात. मिनरल वाॅटर बाटल्यांचे बाॅक्स वितरित करण्यासाठी त्यांनी एक टेम्पो भाड्याने घेतला आहे. या टेम्पोच्या माध्यमातून सरासरी 80 ते 100 बाॅक्स दररोज वितरित करतात. लोकांचा चांगला प्रतिसाद याला मिळत आहे. यामुळे त्यांचा उत्साह दुणावत आहे. आपल्या भागातील युवक व्यवसायात उतरत आहेत हे पाहून लोकांनी देखील त्यांना ‘सपोर्ट’ केला आहे.
‘ब्लू थंडर’ या नावाची कंपनी आम्ही रजिस्टर केली असून त्याची प्रक्रिया सुरु आहे असे दोघांनी सांगितले. भविष्यामध्ये स्वतःची कपंनी सुरु त्या माध्यमातून उत्पादन सुरु करण्याचा विचार आहे. तसेच यामध्ये विभागातील तरुणांना संधी देवून रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नोकरीच्या अनुभवापेक्षा हा अनुभव खूप वेगळा आहे. यामुळे प्रत्यक्ष बाजारपेठ कशी आहे हे समजते. नोकरीतील मानसिक तणाव यामध्ये जाणवत नाही. आनंदाने व्यवसायात सहभगी होत असल्याची प्रतिक्रिया अधिक व संतोष यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
याशिवाय दोघेही गावाच्या विकासासाठी मेहनत घेत आहेत. यासाठी ते स्वतः प्रवास करुन शासकीय अधिकारी, सरकारी यंत्रणा व संबंधित लोकांना भेटत आहेत. गावात पाण्याची सोय, रस्ता, नाले व अन्य कामांसाठी ते आग्रही आहेत.
व्यवसायामध्ये झोकून दिल्यास यश मिळतेच असा अनुभव अधिक व संतोष यांनी व्यक्त केला आहे. भविष्यातही ते आपल्या कष्टाने त्यांच्या या व्यवसायात ‘अधिक’ मेहनतीने ‘संतोष’ मिळवत कुटूंबांना प्रगतीकडे नेतील यात शंकाच नाही. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा..!

चाौकट:
बाटलीवर फर्म चे नांव:
पाण्याच्या बाटलीची जास्त मागणी असल्यास त्यावर ग्राहकाच्या फर्म, व्यवसायाचे नाव टाकून देण्याची संकल्पना ही आम्ही राबवत आहोत. यामुळे लोकांना सदरचा बॅ्रंड आपला वाटेल असे अधिक आणि संतोष यांनी सांगितले आहे.

नोकरीपेक्षा व्यवसायात यावे:
तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरावे असे मत या दोघांनी व्यक्त केले आहे. सुरुवातीच्या काळात व्यवसायासाठी मेहनत घेतल्यास भविष्यात चांगले दिवस येतील असे ही मत या दोघांनी व्यक्त केली आहेत.

*सातारा :94संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधिताचा मृत्यु*

*सातारा :94संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधिताचा मृत्यु*
 सातारा दि. 18 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*सातारा 11, शाहुपुरी 1,  शुक्रवार पेठ 2,सदरबझार 1, भवानी पेठ 1,  सैदापूर 1, कोपर्डे 1, कळंबे 1, खिंडवाडी 1, वडूथ 2, खोजेवाडी 3, चिंचणेर 1
 *कराड तालुक्यातील* कराड 1, 

*पाटण तालुक्यातील* गव्हाणवाडी 1, 

*वाई तालुक्यातील* सुरुर 1, कवठे 2, बावधन 2, गंगापुरी 1, 
*फलटण तालुक्यातील* पवारवाडी 1, वाखरी 1, 
*खटाव तालुक्यातील*मायणी 3, चितळी 1, कातरखटाव 2, वडूज 3, पुसेगाव 1, नेर 2, निढळ 1, 
*माण तालुक्यातील* म्हसवड 1, दहिवडी 14, शिवरी 1, मार्डी 2, भालवडी 1, गोंदवले बु 1, देवपूर 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव 2, आसनगाव 1, एकंबे 3, वांजोळी 1, आसनगाव 1, अंगापूर 1, 
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 4, खंडाळा 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील*पाचगणी 1, महाबळेश्वर 1, 
*जावली तालुक्यातील* कारंडी 1, केंडांबे 1,  
  *इतर* 1, वाघोशी गावठाण 1,
बाहेरील जिल्ह्यातील परळी जि. बीड 1, कडेगाव 1,निरा 1, 
*2 बाधिताचा मृत्यु*
   जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वडूज ता. खटाव येथील 78 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष  अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -332178*
*एकूण बाधित -57751*  
*घरी सोडण्यात आलेले -54915*  
*मृत्यू -1845* 
*उपचारार्थ रुग्ण-991* 


बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

सातारा ; 90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधिताचा मृत्यु

सातारा ; 90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधिताचा मृत्यु
 सातारा दि. 17 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 90 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 3, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, संभाजीनगर 2, सदरबझार 6,गोजेगाव 1, खोजेवाडी 2, कळंबे 1, वाजेवाडी 1, शिवथर 1, वाढे 1, वाढेफाटा 1,
 कराड तालुक्यातील कराड 1, येरावळे 1,  विद्यानगर 1,  गोळेश्वर 1, कोळे 1, मुंडे 1, सैदापूर 3, मलकापूर 1, 
वाई तालुक्यातील वाई 2, धोम कॉलनी 1, बावधन 1,  
फलटण तालुक्यातील सगुनामाता नगर 1, मंगळवार पेठ 1,कोळकी 1, विढणी 1, फरांदवाडी 2, काळज 1, सरडे 1, मांडवे 1, 
खटाव तालुक्यातील मोळ 1, राजाचे कुर्ले 1, नेर 1, पुसेगाव 1,
कोरेगाव तालुक्यातील एकंबे 3, आसनगाव 1, सासुर्वे 1, रहिमतपूर 2, धामणेर 1, बेलवडी 1
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, खंडाळा 1,  मोरवे 1, अहिरे 1, देवघर 1, शिरवळ 5, तांबवे 2, कापडगाव 1, पारगाव 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1,भिलार 1, पाचगणी 1, 
जावली तालुक्यातील मेढा 2, म्हसवे 1, कावडी 2, 
  इतर  सावडे 2, अंबवडे 1, निमसोड 1, 
बाहेरील जिल्ह्यातील खानापूर 2, कोल्हापूर 1, नेरुळ 1,
3 बाधिताचा मृत्यु
 स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दहिवडी ता. माण येथील 57 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये संगमनगर ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, गणेश सोसायटी ता. सातारा येथील 75 वर्षी पुरुष अशा एकूण 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -330520
एकूण बाधित -57671  
घरी सोडण्यात आलेले -54848  
मृत्यू -1843 
उपचारार्थ रुग्ण-980 

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत किती खर्च केला ! ताळेबंद सादर करा नाहीतर होणार कार्यवाही

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत किती खर्च केला ! ताळेबंद सादर करा नाहीतर होणार कार्यवाही 

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी
18 फेब्रुवारीपर्यंत संबंधित तहसीलदारांकडे खर्च सादर करावा; अन्यथा निवडणूक नियमाप्रमाणे होणार कार्यवाही

सातारा दि. 16 : जिल्ह्यात माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत झालेल्या ग्रामपंचायतींसाठी दि.15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारी रोजी मतमोजणी  व तद्नंतर निकाल घोषीत झालेला आहे. निकाल घोषीत झाल्यापासून 30 दिवसांच्या आत म्हणजे 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे सर्व ग्रामपंचायत सदस्य/उमेदवार यांनी निवडणूक खर्च संबंधित तहसीलदार कार्यालयात 18 फेब्रुवारीपर्यत सादर करावा.
राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्र. रानिआ/जिपपंस/2010/प्र.क्र.9/का.7 दि.30.11.2010 अन्वये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आवश्यक केलेल्या रितीने सादर न केल्यास अशा उमेदवारास सदस्य म्हणून राहण्यास असा सदस्य होण्यासाठी निरर्ह ठरविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्राप्त आहेत.तरी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर करावा.

सातारा : शिवजयंती निमित्त कलम 144 लागू

सातारा : शिवजयंती निमित्त कलम 144 लागू
सातारा दि. 15 :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साध्या पद्धतीने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन साजरी करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 19 फेब्रुवारी रोजीच्या 0.00 ते 24.00 वाजेपर्यंत क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 कलम आदेशान्वये जारी केले आहे.
या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराजंचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड, किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात, परंतु या वर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करावा.
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, परंतु या वर्षी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
शिवजयंतीच्या दिवशी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे कोटेकोरपणे पालन व्हावे. तसेच कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या निमयांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक आहे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.
0000

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

बँक ऑफ महाराष्ट्रासह चार बँकांचे होणार खासगीकरण

बँक ऑफ महाराष्ट्रासह चार  बँकांचे होणार खासगीकरण

नवी दिल्ली ; केंद्र सरकार लवरकरच चार बँकांचे खासगीकरण करणार आहे. त्यात बँक ऑफ महाराष्ट्रासह चार बँकांचा समावेश आहे. पुढील 5-6 महिन्यात याची प्रक्रियाही सुरू होणार आहे.

केंद्र सरकार बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओवरसीज बँक, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंडिया या चार बँकाचे खासगीकरण करणार आहे. केंद्र सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात दोन बँकाच्या खासगीकरणाचे संकेत दिले होते. परंतु मोदी सरकार सराकरी बँकासाठे आग्रही आहेत. सध्या देशात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदात आणि कॅनरा या मोठ्या बँका असून बहुतांश बँकाचे विलगीकरण याच बँकांमध्ये झाले आहेत. एकूण 23 वेगवेळ्या बँका या मोठ्या सरकारी बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत.त्यात देना बँक, अलाहबाद बँक आणि सिंडिकेट बँकेचा समावेश आहे.

बँक ऑफ इंडियाचा देशात सहावा क्रमांक लागतो. तर सेंट्रल बँकेचा सातवा क्रमांक लागतो. त्यानंता इंडियन ओवरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. बँक ऑफ इंडियाचे भांडवली मूल्य 19 हजार 268 कोटी रुपये इतके आहे. तर इंडियन ओवरसीज बँकेचे मूल्य हे 18 हजार कोटी इतके आहे. महाराष्ट्र सहकारी बँकेचे मूल्य हे 10 हजार 443 कोटी असून सेंट्रल बँकेचे मूल्य हे 8 हजार 190 कोटी रुपये इतके आहे.

या बँकाचे खासगीकरण झाल्यास कामगार संघटनांचा विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची शक्यता आहे. बँक ऑफ इंडियाचे 50 हजार कर्मचारी असून सेंट्रल बँकेचे 33 हजार कर्मचारी आहेत. इंडिया ओवरसीज बँकेचे 26 हजार तर बँक ऑफ महाराष्ट्राचे 13 हजार कर्मचारी आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी सर्वात कमी असल्याने या बँकेचे खासगीकरण करणे सरकारसाठी सोपे आहे.

राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षांत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार - मंत्री सुनील केदार

राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षांत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार - मंत्री सुनील केदार

नागपूर, दि.१५ :   शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात २०२२ पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गंत नागपूर विभागात १५ फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांचा जिल्हा परिषद प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर आदी यावेळी उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या 15 पशुवैद्यकीय रुग्णालयांचा आज प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने रुग्णालये सुरु करुन नवीन पर्वाला आज प्रारंभ केला आहे. शेतकरी, पशुपालकांचे पशुधन निरोगी ठेवण्याला या विभागाने महत्त्व दिले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषि आणि कृषीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती. ती आज पूर्ण करत असल्याचे सांगून येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही रुग्णालये सुरु होणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

ग्रामीण भागात अशा प्रकारची रुग्णालये सुरु करत असून अद्यापही अशी रुग्णालये प्रत्येक गावात नाहीत. त्यामुळे आजारी पशुधनाला रुग्णालयापर्यंत नेणे मोठे अडचणीचे असते. आता शेतकऱ्यांची ही समस्या सुटणार असून, 1962 या नि:शुल्क टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, वैद्यकीय पथकासह हे फिरते रुग्णालय शेतकऱ्याच्या बांधावर पोहचणार असून, ‘शासन आपल्या दारी’ योजना सुरु होत असल्याचे समाधान मंत्री श्री. केदार यांनी व्यक्त केले.

असा होणार शेतकऱ्यांना फायदा

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गंत फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णाल बअयांच्या माध्यमातून आता थेट आजारी पशुरुग्णांवर शेतक-यांच्या दारात उपचाराची सुविधा मिळणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून रोगप्रतिबंधक लसीकरण करता येणार आहे.  तसेच उच्च उत्पादक क्षमता असणा-या वळूंच्या रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतनाचीही सोय शेतक-यांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. तसेच शेतक-यांना पशुआहार व आरोग्याबाबत तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत मार्गदर्शन करण्याचीही व्यवस्था उपलब्ध करुन देणार असून शासनाच्या विविध योजनांची माहितीसुद्धा हे पथक देणार असल्याचे मंत्री श्री. केदार म्हणाले.,

सुप्रसिध्द गायिका कविता राम यांचे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रसिध्द गायिका कविता राम यांचे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
तळमावले/वार्ताहर
तळमावले दि.15 आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षक रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी आघाडीची गायिका कविता राम यांचे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शुक्रवार दि.19 या शिवजयंती च्या दिवशी हे गाणे प्रसारित होणार आहे. के. आर. म्युझिक (K R Music )  प्रस्तुत "राजा शिवाजी राजा " हे छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेलं नवंकोरं गीत एका नव्या स्वरूपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचं नुकतंच छायाचित्रण झालं असून हे गाणं लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध गायिका कविता राम ह्यांनी स्वरबद्ध  केले असून या गाण्याचे गीतकार मंदार चोळकर आणि  या गाण्याचं  संगीत आणि संगीत संयोजन प्रफुल -स्वप्निल ह्यांनी  केले आहे. ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग आजिवासन स्टुडिओ मध्ये  झाले  असून ध्वनिमुद्रण आणि ध्वनीमिश्रण - अवधूत वाडकर ह्यांनी केले आहे.बासरी ची सुरेल साथ वरद कठापुरकर ह्यांची लाभलेली आहे.
के. आर. म्युझिक कंपनी  ची प्रमुख कविता राम या गाण्याची निर्मिती करणार आहेत. लवकरच हे गाणं कविता राम ह्या युट्युब चॅनेल वर बघायला मिळेल. 

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...