आज जी गर्दी त्या ठिकाणी होते ती तेथील चुकीच्या कारभारामूळे कशाला हवे पेपर तुमच्या अधिकारी वर्गा कडे डिजिटल प्रणाली कार्यान्वित असताना आऊट ऑफ चार्ज का होत नाहीत. तेथून ते पेपर उचलताना अनेकांना कोरोनाची बाधा होऊ शकते ह्याचा साधा तर्क ही ह्या अधिकारी वर्गाला असू नये. कुणीच बोलणार नाही जे आवाज उठवतील त्या सीमा शुल्क एजंट ला त्रास देणं सुरू होईल त्या मूळे कुणीच आवाज उठवत नाही पण
आजच्या कोरोनाच्या संकट काळात ही अस चालू असेल तर सरकार आणि राज्य सरकारच्या प्रशासकीय यंत्रणांना हे दिसत नाही का ? योग्य समनव्यातुन समस्या सुटू शकते आणि कोरोनाचा प्रादुर्भावही.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
रविवार, १७ मे, २०२०
; जवाहर कस्टम हाऊस कडे कोणी लक्ष देईल का ?
उरण JNPT
: एक तर कोरोनाच भय आणि त्यात जीव मुठीत घेऊन कामावर आल्यावर कमिशनर ऑफिसला कामा निम्मित वरती जाण्यासाठी गर्दी कधी कधी दोन दोन तास केवळ वरती जाण्या साठी जातात. अस येथे काम करण्या साठी येणारे कामगार म्हणत आहेत.त्यातूनच मग गर्दी वाढते हे तेथील अधिकाऱ्यांना दिसत नाही का ? डिजिटल इंडिया करणार होते. पेपरलेस कारभार करणार होते काय झालं ? .E संचित वर आवश्यक असणारे सर्व पेपर अपलोड केले असता कशाला हवा यांना ओरिजनल co crtifiket हे ही जरा समजेल का बर तुम्हला शंका असेल तर सरकारी पगार घेऊन जे अधिकारी बसले आहेत त्यांना पोस्ट ऑडिट मध्ये ते शोधून चुकीचे असेल तर आयात दार अथवा सीमाशुल्क एजंट्स ला नोटीस पाठवता येत नाही का ?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...
सी एच ए चे आणि आयातकाचे अगदी मोजक्या शब्दात दुःख मांडले आहे परंतु या गोष्टीचा कोणी विचार करतील काय अभी शंका वाटते
उत्तर द्याहटवा