रविवार, १७ मे, २०२०

; जवाहर कस्टम हाऊस कडे कोणी लक्ष देईल का ?

उरण JNPT 
: एक तर कोरोनाच भय आणि त्यात जीव मुठीत घेऊन कामावर आल्यावर कमिशनर ऑफिसला कामा निम्मित वरती जाण्यासाठी गर्दी कधी कधी दोन दोन तास केवळ वरती जाण्या साठी जातात. अस येथे काम करण्या साठी येणारे कामगार म्हणत आहेत.त्यातूनच मग गर्दी वाढते हे तेथील अधिकाऱ्यांना दिसत नाही का ? डिजिटल इंडिया करणार होते. पेपरलेस कारभार करणार होते काय झालं ? .E संचित वर आवश्यक असणारे सर्व पेपर अपलोड केले असता कशाला हवा यांना ओरिजनल co crtifiket हे ही जरा समजेल का बर तुम्हला शंका असेल तर सरकारी पगार घेऊन जे अधिकारी बसले आहेत त्यांना पोस्ट ऑडिट मध्ये ते शोधून चुकीचे असेल तर आयात दार अथवा सीमाशुल्क एजंट्स ला नोटीस पाठवता येत नाही का ?

मग डिजिटल इंडिया आणि पेपर लेस कामकाजाच्या घोषणा फक्त घोषणा होत्या की त्या जवाहर सीमा शुल्क ला लागू होत नाहीत का ?.

आज जी गर्दी त्या ठिकाणी होते ती तेथील चुकीच्या कारभारामूळे कशाला हवे पेपर तुमच्या अधिकारी वर्गा कडे डिजिटल प्रणाली कार्यान्वित असताना आऊट ऑफ चार्ज का होत नाहीत. तेथून ते पेपर उचलताना अनेकांना कोरोनाची बाधा होऊ शकते ह्याचा साधा तर्क ही ह्या अधिकारी वर्गाला असू नये. कुणीच बोलणार नाही जे आवाज उठवतील त्या सीमा शुल्क एजंट ला त्रास देणं सुरू होईल त्या मूळे कुणीच आवाज उठवत नाही पण
आजच्या कोरोनाच्या संकट काळात ही अस चालू असेल तर सरकार आणि राज्य सरकारच्या प्रशासकीय यंत्रणांना हे दिसत नाही का ? योग्य समनव्यातुन समस्या सुटू शकते आणि कोरोनाचा प्रादुर्भावही.


1 टिप्पणी:

  1. सी एच ए चे आणि आयातकाचे अगदी मोजक्या शब्दात दुःख मांडले आहे परंतु या गोष्टीचा कोणी विचार करतील काय अभी शंका वाटते

    उत्तर द्याहटवा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...