संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शनिवार, ३१ जुलै, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 842 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू*
अखेर कुंभारगाव झाले कोरोनामुक्त ....
शुक्रवार, ३० जुलै, २०२१
प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात वृक्षारोपण
*सातारा जिल्ह्यातील 861 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 41 बाधितांचा मृत्यू*
महावितरणचे कर्मचारी : तुमच्या धाडसला आमचा सलाम...!!
गुरुवार, २९ जुलै, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 1073 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*
*आ. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण पूरग्रस्त (अतिवृष्टी) दौरा*
बुधवार, २८ जुलै, २०२१
कुंभारगाव : चाळकेवाडीला जाणारा रस्ता गेला वाहून
*७२ तासांत रस्ते पूल वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी खुले करा* *गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई*
" शिवसमर्थ " कोरोना सेंटर रुग्णांसाठी आधारवड : मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा
*सातारा जिल्ह्यातील 701 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 46 बाधितांचा मृत्यू*
कुठरे (पवारवाडी) येथे शिवसंपर्क अभियानाला सुरवात
वाझोली परिसरात डोंगराला भगदाड पडण्यास सुरुवात :ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
मंगळवार, २७ जुलै, २०२१
*सातारा : राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन* लोकअदालतीत भूसंपादन प्रकरणे, धनादेश न वटलेली प्रकरणे, फी संबंधी प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरण, वैवाहिक वाद, सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे इत्यादी सर्व प्रकरणांचा समावेश आहे.
*सातारा : भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा;* *- उपमुख्यमंत्री अजित पवार*
*एन.डी.आर.एफ.च्या पथकाचा गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार*
सोमवार, २६ जुलै, २०२१
*आंबेघर, मिरगाव आणि ढोकावळे या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली ग्वाही*
*सातारा जिल्ह्यातील 586 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 7 बाधितांचा मृत्यू*
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ‘स्टिपलिंग’ मधून साकारली अनोखी छबी
रविवार, २५ जुलै, २०२१
*वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमध्ये दुर्दैवाने मृत्यु झालेल्या व्यक्तींची नावे*
*सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये आता पर्यंत 37 जणांचा मृत्यु*
एक रेखाचित्र पुरग्रस्तांसाठी; संवेदनशील चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम
*सातारा जिल्ह्यातील 704 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू*
शनिवार, २४ जुलै, २०२१
मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्रआरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहीम
मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहीम
मुंबई, दि.२४ : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.
श्री. चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले असून, या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता विषद केली आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी दिलेला निकाल व त्या अनुषंगाने निर्माण झालेली कायदेशीर परिस्थिती त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार पुनःश्च राज्यांना बहाल करण्यासाठी केंद्र सरकार सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता आहे. परंतु, एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार केंद्र वा राज्य कोणाकडेही असले तरी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कायम राहिल्यास मराठा आरक्षण तसेच देशातील बहुतांश राज्यांना नवीन आरक्षण देणे शक्य होणार नाही. कारण तेथील आरक्षणे अगोदरच ५० टक्क्यांच्या वर गेलेली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारने एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना देणे पुरेसे नाही, तर विविध न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद असलेली आरक्षणाची ५० टक्के मर्यादा आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून शिथिल करणे महत्त्वपूर्ण आहे. मराठा आरक्षण देण्याच्या अनुषंगाने हे आवश्यक असल्याचे अशोक चव्हाण यांनी खासदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयीन पातळीवर केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी खासदारांना दिली आहे. परंतु, या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नसल्याने आता केंद्र सरकारने याबाबत संसदेच्या पातळीवर विचार करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने ८ जून २०२१ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीत घेतलेल्या भेटीमध्ये इंद्रा साहनी निवाड्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादेची बाधा व त्याचे परिणाम निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करावी, अशी मागणीही केली. मराठा आरक्षणासारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यावर सहकार्य म्हणून राज्य शासनाला केंद्र सरकारकडून संसदेच्या पातळीवर उचित कार्यवाहीची अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद आरक्षणाची ५० टक्के मर्यादा संसदेत घटना दुरूस्ती करून शिथिल करण्यात यावी, अशी मागणी अशोक चव्हाण सातत्याने मांडत आले आहेत. राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात ५ जुलै २०२१ रोजी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्राला शिफारस करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर त्यांनी नवी दिल्ली येथे जाऊन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेलेले खासदार पी. चिदंबरम, शिवसेना नेते संजय राऊत आदींची भेट घेऊन सदरहू विषय संसदेत मांडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी आता सर्व खासदारांना पत्र लिहून या मोहिमेला अधिक गती दिली आहे.
*खा.श्रीनिवास पाटील दिल्लीतून थेट साता-यात*लोकसभेचे अधिवेशन सोडून अतिवृष्टी ठिकाणची केली पाहणी
*सातारा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बाधित क्षेत्र व पिकाची माहिती**72 तासांच्या आत कळविण्याचे आवाहन*
कुठरे : मोळावडे वाडीत पुराच्या पाण्याने ऊस गेला वाहून
*सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश**जिल्हादंडाध्किारी शेखर सिंह यांनी केले नव्याने आदेश जारी*
बुधवार, २१ जुलै, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 1012संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू* *176 जणांना दिला आज डिस्चार्ज*
मंगळवार, २० जुलै, २०२१
*वीजतोडणी थांबवून यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या तातडीने पुर्ववत जोडा**-उपमुख्यमंत्री अजित पवार
*सातारा जिल्ह्यातील 862 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*
*पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे**मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...