सातारा दि.26: पाटण तालुक्यात मिरगाव, आंबेघर, कोंढावळे या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले होते. या गावांमध्ये वेगाने बचाव कार्य करुन गावातील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम एन.डी.आर.एफ.च्या पथकाने चांगले केले. याबद्दल गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी एन.डी.आर.एफ. च्या पथकाचा सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, एन.डी.आर.एफ.चे असिस्टंट कमांडर निखील मुधोलकर आदी उपस्थित होते.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा