स्व.गुलाबराव शेळके यांच्या निधनानंतर ही बँक त्यांच्यावर प्रेम असणाऱ्या असंख्य ठेवीदार,व कर्जदार यांच्या आग्रहा खातर महानगर बँकेचं नामांतर करून जी एस महानगर बँक करण्यात आलं.आज अनेक बँका डबघाईला असताना ही बँक मात्र उदय शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जोरदार कामगिरी करत असून राज्य भर शाखेचे जाळ ह्या बँकेने विणलेले आहे.
उदय शेळके यांनी आपलं गाव असणार पिंप्री जळसेन ह्या ठिकाणी पाणी फाऊंडेशन च जोरदार काम राबविण्यात महत्वाचा वाटा तर उचलला होता परन्तु हे गाव ह्या स्पर्धेत राज्यात दुसर ही आलं होत.त्यांच्या ह्या बिनविरोध अध्यक्ष पदी निवडीच अण्णांनी ही कौतुक करून त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत.व सामाजिक कामात असच अग्रेसर रहा असा प्रेमाचा सल्ला ही दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा