दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांची पाळीव जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वन विभागाने परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०
राजुरी येथे आढळले बिबट्याचे तीन बछडे
आळेफाटा : गटकळमळा परिसरात एका शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोडणी सुरु होती. त्यादरम्यान मजुरांना बिबट्याचे तीन लहान बछडे आढळले. राजुरी (ता. जुन्नर) येथे आज (ता.२९) सकाळी साडेअकराच्या सुमारास या बछड्यांचे दर्शन झाले.
राजुरी येथील गटकळमळा परिसरात शिवाजी श्रीपत गटकळ यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोडणी सुरु होती. यावेळी ऊसतोडणी मजुरांना साधारण एका महिन्याचे बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. याबाबत त्यांनी संबंधित शेतकऱ्यास माहिती दिली. तसेच संबंधित शेतकरी शिवाजी गटकळ यांनी याविषयी तातडीने वनविभागाला कळविले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*
मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा